Headlines

Global Maharashtra Breaking News

वर्षभर बंद असलेली सावंतवाडी – देवरुख बस फेरी २५ एप्रिल पासून पूर्ववत सुरू होणार…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ निर्णय.. कणकवली : गेली वर्षभर बंद असलेली सावंतवाडी – देवरुख व देवरुख – सावंतवाडी एसटी बस फेरी बंद होती. सदरची बस सेवा पूर्ववत सुरू व्हावी अशी प्रवासी वर्गातून होत होती. दरम्यान प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. बोरसे…

Read More

पुन्हा जुळून आल्या ‘मैत्री’तील ऋणानुबंधाच्या गाठी…

मळगाव हायस्कूलच्या १९९२ दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात:खवणे बीचवर लुटला कायाकिंग व समुद्रस्नानाचा आनंद.. ⚡सावंतवाडी ता.२१-:“गेली पाखरे उडून, मैत्री गेलो विसरून… ऋणानुबंधांच्या गाठी, आल्या आज जुळून!” या सुंदर ओळींची प्रचिती सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूलच्या मुलांना पुन्हा एकदा आली. निमित्त होते ते मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९९१-९२ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.बालपणीचे मित्र-मैत्रिणी तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा…

Read More

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचाउद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा….

⚡बांदा ता.२१-: प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी १० वाजता पादुका पूजन व अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ९…

Read More

लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम… सावंतवाडी-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने २६ ते ३० एप्रिल या कालावधीत लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणारी ही कार्यशाळा रोज संध्याकाळी चार ते सहा या वेळेत भरेल. यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना वयोगटानुसार तीन गटांमध्ये विभागले जाईल. तीन ते सहा वयासाठी पहिला गट, सात ते आठ…

Read More

शक्तीपीठ महामार्गाला आंबोलीत तीव्र विरोध…

ग्रामस्थांचा निर्णय: आधी जमीन प्रश्न सोडवा.. आंबोली,ता.२१ : शक्तीपीठ महामार्गाला आंबोलीतून तीव्र विरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.शासनाने या ठिकाणी जमिनप्रश्न् सोडवण्याचे आश्वासन गेली २५ वर्षे फसवणूक होत आहे. त्यामुळे जमीन प्रश्न सुटल्याशिवाय येथील महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. आंबोली गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. गेळे गावातही शक्तीपीठ महामार्ग ला विरोध करण्यासंदर्भात बैठक…

Read More

सावंतवाडीत मुलांसाठी 28 एप्रिल ते 1 मे रोजी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन…

सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थी आणि विदयार्थिनींसाठी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन केले आहे.सोमवार 28 एप्रिल ते गुरुवार 1 मे रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रौढ व बालनाट्य चळवळीचा चौतीस वर्षे अनुभव असलेले मुंबई येथील लेखक-दिग्दर्शक व…

Read More

वालावलमध्ये झाला स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेचा लॉंचिंग सोहळा…

कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिका २८ एप्रिल पासून सुरू:दशावतर आणि गाऱ्हाणे घालून मालिकेचा शुभारंभ.. कुडाळ : ‘बा लक्ष्मीनारायणा आणि रवळनाथा तू मागणं घेण्यास राजी हस तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा…तर देवा महाराजा आमच्या नव्या मालिकेसाठी आणि प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आम्ही कलाकारांनी जो काय घाट घातलेला हा, जी काय मेहनत घेतलेली असा…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी गावागावांत सदस्य नोंदणी करा…

उदय सामंत:आरोप-प्रत्यारोपांवर मात करून आ.निलेश राणे अधिक जोमाने काम करतील.. कणकवली : शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले पाहिजेत. योग्य नियोजन केले तर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होईल. गावागावात सदस्य नोंदणी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवास सवलत यांसारखे अनेक…

Read More

उदय सामंत जिथे हात लावतात तिथे सोनं करतात…

संजू परब: आम्ही स्वबळावर स्थानिक निवडणूक लढवून सावंतवाडीच्या नगरपरिषदेत १७ पैकी १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच आणू.. ⚡सावंतवाडी ता.२०-: उदय सामंत जिथे हात लावतात तिथे सोनं करतात. या मतदारसंघात संघटना मजबूत करण्याच काम आम्ही करू. असा विश्वास शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज इथे व्यक्त केले.तर काहीजण स्वबळाची भाषा करत आहेत. दोडामार्गात तीन सदस्य…

Read More

सौ. मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२०-:गोवा सरकारी पी. डब्ल्यू. डी. स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या सहकार्याने आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या तर्फे दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा येथील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यामध्ये आचरा पिरावाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि…

Read More
You cannot copy content of this page