आंबेडकरांचे विचारांचे अनुकरण तरुण पिढीने करावे…
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे आवाहन.. कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दलित, वंचित, शोषितांना न्याय व हक्क मिळाले. डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहून सर्वांना समान हक्क, कर्तव्ये, जबाबदारी मिळवून दिल्या आहेत. भारत देश संविधानानुसार चालतो. आंबेडकर यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांच्या आचार व विचारांचे अनुकरण तरुण पिढीने करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…
