कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने कविता लेखिका कविता शिर्के यांचा गौरव…
समाज साहित्य संघटनेकडून करण्यात आला गौरव *ð«कणकवली दि.०३-:* मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे. बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी मराठी कविता समृद्ध केलेली आहे. हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले. कवितेचा आवाज सतेच्याही…
