Global Maharashtra Breaking News

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात,

पत्नीचा मृत्यू, नाईक गंभीर जखमी *💫पणजी दि.११-:* केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला असून, या अपघातात श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी असलेल्या श्रीपाद नाईक यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे…

Read More

काँगेसच्या वतीने आरवली – सागरतीर्थ ग्रा.प.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ…

*💫वेंगुर्ला दि.११-:* वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत.दरम्यान आज आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी वेंगुर्ले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत यांच्या हस्ते श्रीफळ ठेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख,नगरसेवक प्रकाश डिचोलकर,पं .स.उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब,माजी सभापती जगन्नाथ डोंगरे,विभागीय…

Read More

मंगेश तळवणेकर परत एकदा मुक्या जनावरांच्या मदतीला…

*💫सावंतवाडी दि११-:* तालुक्यात मळगाव गावात एक विशिष्ट प्रकारचा आजार जनावरांमध्ये आढळून आला आहे. याचा फटका मळगाव येथील एका गायीला बसला.यासंबंधीची माहिती विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री मंगेश तळवणेकर यांना कळताच ते डॉक्टरांची टीम घेत घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित गायींवर उपचार सुरू केले.उद्याही अशीच मोहीम राबवली जाणार आहे. अशी माहिती श्री. तळवणेकर यांनी दिली…

Read More

किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच मोहीम…

*💫मालवण दि.११-:* सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजली जाणारी सागरी सुरक्षा कवच मोहिम मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होत आहे. वेंगुर्ले ते विजयदुर्ग या किनारपट्टी भागात ३६ तास ही मोहीम चालणार आहे. पोलीस प्रशासनाच्या रेड व ब्ल्यू टीम मोहिमेत सहभागी होणार असून रेड टीमचे कवच भेदण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची ब्ल्यू टीम सज्ज झाली…

Read More

*मालवण-पोईप धनगरवाडी येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद *💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील पोईप धनगरवाडी येथील रहिवासी प्रकाश बापू शिंगाडे (वय-४०) यांचा मृतदेह आज दुपारी घरानजीकच्या फणसाच्या झाडास नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर शेजारी रामचंद्र माने यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. आज सकाळी शिंगाडे…

Read More

आयनल ग्रामपंचायतमध्ये पोस्ट ऑफिस ८ दिवसांत स्थलांतरित करा…

आयनल ग्रामस्थांची भारतीय डाक उपविभाग निरीक्षक कणकवली एस. व्ही. कामते यांच्याकडे मागणी;अन्यथा उपोषण छेडण्याचा दिला इशारा.. *💫कणकवली दि.११-:* आयनल ग्रामपंचायत येथे पोस्ट ऑफिस स्थलांतर करण्यासंदर्भात सन २०१६ भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग यानी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता . त्यानुसार आयनल ग्रामपंचायतने ग्रामसभेत १४/१०/२०१६ ठराव करत अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग याना ठरावाची प्रत देत…

Read More

मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम उत्साहात….

*💫सावंतवाडी दि.११सहदेव राऊळ-:* मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम आज दोन पूर्वस मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. मळगाव परिसरातील लोकांनी या गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेतकरीबंधू दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. गावातील प्रत्येक वाडीतील लोक आपल्या सोयीप्रमाणे गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन करणे, शेतीचे…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर वाढलेले वजन जिह्याच्या पर्यटन विकासाठी वापरावे-:बाबा मोंडकर…

*💫मालवण दि.११-:* स्वतःच्या सुरक्षेत वाढ करावीच पण त्याबरोबर जिल्हयात पर्यटन शेत्रात जनतेस अपेक्षित काम करावे . आमदार वैभव नाईक ज्या मतदार संघात आमदार आहेत त्या मतदारसंघात पर्यटनाच्या द्रुष्टीने राज्याचे अर्थकारण बदलण्याची ताकद आहे .जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर स्थानिकांना आपल्या स्वकर्तुत्वावर पर्यटन क्षेत्रात जिल्ह्य़ाचे नाव केले आहे .परंतू ती दूरदृष्टी वैभव नाईक यांनी कधीतरी आत्मसात…

Read More

येत्या काही दिवसातच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात होणार डायलेसिस सेंटर सुरू

जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती *💫सावंतवाडी दि.११-:* गेले काही दिवस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर हे नादुरुस्त झाले होते. ते मुंबई येथील कॉन्ट्रॅक्टरला दुरुस्त करण्याची मागणी करून दुरुस्त करण्यात आले आहे. या कामासाठी जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. यासाठी लागणाऱ्या पाण्याचा…

Read More

सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत!

मुख्या. शुभांगी लोकरे- खोत यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.११-:* सावित्रीबाई फुले यांच्या चळवळीतून मुलींना शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने आज समाजात सावित्रीच्या लेकी म्हणून आपण महिला मानाने जगत आहोत. सावित्रीबाई फुले हे समस्त महिला वर्गासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्शवत व्यक्तिमत्व होते. या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल करावी असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे- खोत…

Read More
You cannot copy content of this page