कॉंग्रेसचे २४ रोजी तालुक्या तालुक्यात आंदोलन…
मोदी सरकारला जागे करण्यासाठी पक्षाध्यक्षाचे आदेश;जिल्हाध्यक्ष गावडे यांची माहिती *ð«सावंतवाडी दि.२१-:* केंद्र सरकारने लागू केलेले तीन काळे कृषी कायदे तसेच वाढलेली महागाई या मुद्द्यावर मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ मार्च रोजी शेतकरी संघटनानी भारत बंद पुकारला असून, या बंदला राष्ट्रीय कॉंग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला…
