Global Maharashtra Breaking News

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

*जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी केली कार्यकारिणी जाहीर *💫कुडाळ दि.१३-:* भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी जाहीर केली. भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संपूर्ण ओबीसी मोर्चा बांधणीची धुरा दीपक नारकर यांच्याकडे सोपवली होती. नारकर यांनी आज ही जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली ती पुढील प्रमाणे-कुडाळ महिला मोर्चा…

Read More

जिल्ह्यात एकूण ५ हजार ८६ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या ३५० वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

तब्बल पंधरा हजार रुपये व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट मुळ मालकाला दिले परत…

सोनुर्ली येथील दिगंबर नाईक याचा प्रामाणिकपणा… *💫सावंतवाडी दि.१३-:* पंधरा हजार रुपये आणि महत्त्वाचे कागदपत्र असलेले पाकीट रस्त्यावर सापडल्यावर आधार कार्ड वरील नंबर वरून संपर्क साधत कास येथील तुषार भाईप या मुळ मालकाला परत देण्याचा प्रामाणिकपणा सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील युवकाने केला. दिगंबर पांडुरंग नाईक असे त्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी दिगंबर नाईक हे आपल्या कामानिमित्त…

Read More

*बेकायदेशीररित्या जमीन विक्री प्रकरणी आणखी दोन संशयिताना चार दिवसांची पोलीस कोठडी*

*💫सावंतवाडी दि.१३-:* बनावट जमिनीचे कागदपत्र तयार करून बेकायदेशीररित्या जमिनीचे विक्री व्यवहार केल्या प्रकरणी काल संध्याकाळी आणखी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. संजय गावडे आणि मोहन गवस या दोन्ही संशयित आरोपींची मदत घेऊन मुख्य संशयित आरोपी गौरीश टोपले यांनी त्या जमिनीसंदर्भात खोटे कागदपत्र तयार केली होते. याबाबत फिर्यादी अनिल हेर्ले यांनी पोलिसात तक्रार दाखल…

Read More

प्रकाश झोतात न आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र

*💫वेंगुर्ले दि.१३-:* वास्तविक सर्वांना युपीएससी-एमपीएससी किंवा मोजक्याच परीक्षा माहीत असतात. या वर्षीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिविल सर्विसेस परीक्षेत भूमिपुत्रांची निवड झाली. एमपीएससी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशोगाथा वाचावयास मिळत नाहीत. अशातच शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी एक अवलिया तिमिरातुनी तेजाकडे* या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मोफत मार्गदर्शन देऊन येत्या…

Read More

जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज परब(काळसेकर) यांचे दुःखद निधन….

*💫कणकवली दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज भिवा परबकाळसेकर रा.वेतळबाबर्डे कुडाळ यांचे वृद्धापकाळाने दुःखद काल रात्री ८वाजता निधन झाले. वारकरी संप्रदायात ते काळसेकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ४७ वर्षे पंढरपूर माघावारी व ५ वर्षे पंढरपूर आषाढि वारी पायी केली.ते वेतळबाबर्डे दिंडी चे प्रमुख होते. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना संप्रदायातील मानाचा…

Read More

चिपी विमानतळावरून जानेवारी अखेर पर्यंत उड्डाण

केंद्रीय विमान राज्यमंत्री हरदीप पुरी यांचे माजी मंत्री सुरेश प्रभू याना आश्वासन *💫सिंधूदुर्गनगरी दि.१३-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उड्डाणाच्या प्रतिक्षेत असलेले चिपी विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होईल, असे लेखी आश्वासन केंद्रीय विमानन राज्यमंत्री हरदीप पूरी यानी माजी केंद्रीय मंत्री खा सुरेश प्रभू यांना १२ डिसेबर रोजी दिले आहे. याबाबत खा प्रभू यानी ३ डिसेबर रोजी लेखी…

Read More

शरद पवारांना संघटना भक्कम करून साथ द्या-अविनाश चमणकर

*💫वेंगुर्ला दि.१३-:* देशात राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारा दिवस आहे. याच दिवसापासून पक्ष संघटने बरोबरच शरद पवार यांचे हात मजुबुतीसाठी बळकटी मिळते. हि पक्ष संघटना करताना महिला व पुरूष कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करण्यासाठी खास लॉटरी ठेवण्यांत आलेली असून प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटी स्थापन करून शरद पवार यांचे…

Read More

वेंगुर्ला तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा

*💫वेंगुर्ला दि.१३-:* शासनाच्या “पाणी अडवा पाणी जिरवा” या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वेंगुर्ले कडून वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. दरवर्षी वेंगुर्ला ग्रामसेवक युनियन तर्फे तालुक्यात एका ओहोळावर वनराई बंधारा बांधला जातो. त्यानुसा हा वनराई बंधारा वायंगणी येथे बांधण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा पाटील, कृषीअधिकारी विद्याधर सुतार, विस्तार अधिकारी भास्कर…

Read More

पाणीप्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक

दोघांनाही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर मनसे चे माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.१३-:* नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडला असून, डिसेंबर महिन्या पासून शहरात एक वेळ पाणी पुरवठा केला जाईल अशी घोषणा करून सत्ताधारी व विरोधक…

Read More
You cannot copy content of this page