रोणापालमध्ये दीड हेक्टर जमिनीवर मीरची, चवळी, भुईमूग लागवड
बंधारा बनला शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन *ð«बांदा दि.१९-:* अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटात झालेले शेतीचे नुकसान पाहून खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने पावसाचे पाणी अडवून शेती तयार करण्यात बळीराजा मग्न आहे. रोणापाल रायचे वाकड येथे कलमाच्या ओहोळावर लघुपाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या 768 हजार घनमीटर पाण्याची क्षमता असलेल्या बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालून शेतकऱ्यांनी दीड हेक्टर जमिनीवर मिरची, चवळी,…
