केंद्रीयमंत्री सोडाच,पंतप्रधानपद दिले तरी कोकणात शिवसेना संपवू शकत नाही:ना.उदय सामंत
कणकवलीत शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ *ð«कणकवली दि.१४-:* कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,या कोकणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे.त्यामुळे केंद्रीय मंत्री सोडाच,जरी पंतप्रधान दिला तरी कोकणात शिवसेना संपवू शकत नाही,असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. कणकवली येथे शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला….
