गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळींवर पालकमंत्री यांनी त्वरित कारवाई करावी- बाबा मोंडकर
*⚡मालवण ता.०१-:* गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला आमदारांना वेळ नाही. खासदार विनायक राऊत यांनीही त्यावर चर्चा काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी…
