Global Maharashtra Breaking News

मर्जीतील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी निलेश राणे यांची बेताल वक्तव्य…

हरी खोबरेकर यांची निलेश राणेंवर टीका *⚡मालवण ता.०३-:* माजी खासदार निलेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यापूर्वी शिवसेनेने दोन वेळा पराभवाची धूळ चारली असून त्या पराभवाचे शल्य निलेश राणे यांना अजूनही आहे. म्हणूनच काही मर्जीतील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी निलेश राणे बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. वैभव नाईक हे निवडणुकांच्या वेळी राणेंना माहिती पुरवायचे,…

Read More

कोविड 19 ने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य देण्यासाठी mahacovid19relief.in वर अर्ज करा

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-:* कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. या करिता अर्जदार स्वतः सेतु केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी.एसपीव्ही मधून अर्ज करू शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकासआघाडीतून अर्चना घारे – परब यांचा अर्ज दाखल…

*⚡कुडाळ ता.०३-:* राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ आणि महिला या २ मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारी त्यानी दाखल केली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हा अर्ज निवडणूक अधिकारी वंदना करमाळे यांच्याकडे दाखल केल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली आहे. पुणे…

Read More

विविध मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हा परिषदसमोर बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता ०३-: आंतर जिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, वेतन निश्चिती मधील त्रुटी दूर करून प्रस्ताव मंजूर करावेत. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आजपासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हापरिषद प्रशासनास वेळोवेळी निवेदने…

Read More

जिल्ह्यात 16 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-:* एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, विजय दिन, काळा दिन तसेच जिल्हायातील आगमी निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे मेळावे इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने- निदर्शने यादरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या…

Read More

सद्गुरू श्री अवधुतानंद महाराजांची १५ वी पुण्यतिथी ५ डिसेंबरला होणार साजरी…

*⚡सावंतवाडी ता.०३-:* सद्गुरू श्री अवधूतानंद महाराज यांची १५ वी पुण्यतिथी उत्सव मार्गशी्ष शु.२ रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी अवधूत आश्रमात उत्साहात साजरा होणार असून, या उत्साहाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॐ श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, मुंबई यांनी केले आहे. यावेळी पहाटे ३:३० वाजता श्री लक्ष्मी नारायण व सद्गुरूंच्या पादुकांची पंचोपचार…

Read More

समाजात वित्तीय साक्षरता व जागरूकता होणे आवश्यक – प्रा. विमल अशहर

*⚡मालवण ता.०३-:* आज भारतामध्ये ज्या गुंतवणूक कंपन्या कार्यरत आहेत, त्यातून अनेकवेळा लोकांची दिशाभूल करून फसवणूक केली जाते. म्हणूनच समाजात वित्तीय साक्षरता व जागरूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटंट प्रा. विमल अशहर यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात बोलताना केले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘वित्तीय साक्षरता आणि जागरुकता”…

Read More

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान-अवयवदान पत्रलेखन स्पर्धा

*⚡मालवण ता.०३-:* सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या रक्तदान, देहदान,अवयवदान व रुग्णमित्र म्हणून जिल्हा व महाराष्ट्रभर जनजागृती चळवळ चालवणाऱ्या संस्थेमार्फत रक्तदान व अवयवदान या विषयावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विनाशुल्क असून शालेय व खुला अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मित्र किंवा मैत्रिणीला रक्तदानाचे महत्त्व सांगणारे पत्र, किंवा अवयवदानाचे महत्त्व…

Read More

आंबोली घाटातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा

मनसेची मागणी;पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी ता.०३-:* आंबोली घाटातून सध्या पुन्हा बेकायदेशीरपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून पोलिसांकडून ही वाहने सोडली जात आहेत. यामागे गुपित काय? असा सवाल उपस्थित करून पुढील धोका ओळखून ही वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आंबोली घाटातून…

Read More

हलाल लोगोच्या वस्तू घेणे बंद करा-मनोज खाडये

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* ‘हलाल अर्थव्यवस्थेचा‘ सगळा पैसा हा केवळ दहशतवादाला पोसण्यासाठी जात आहे. मग सेक्युलर भारतात समांतर ही ‘हलाल अर्थव्यवस्था‘ कशाला? त्यामुळे हिंदु बांधवांनो हलाल लोगो असलेली वस्तू घेण बंद करा. जेव्हा प्रत्येक घराघरातून हिंदू जागा होईल तेव्हाच या अशा कंपन्या हलाल सर्टिफिकेट रद्द करतील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे गुजरात व गोवा राज्य पश्चिम महाराष्ट्र…

Read More
You cannot copy content of this page