चारही नगर पंचायतसह जिल्हा बँक भाजपकडेच येणार
केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास *⚡ओरोस ता.१७-:* जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असलेल्या जिल्हा बँक व चारही नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकतर्फी विजय होणार आहे. सामाजिक, विधायक, शैक्षणिक कार्य नसलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन आमच्या विरोधात लढत आहेत. केवळ राजकीय टीका करून विनाकारण विरोध करण्याचा कार्यक्रम या तिन्ही पक्षाचा आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार पुन्हा…
