गोसंवर्धनासाठी कठोर कायदे व ठोस उपाययोजना कराव्यात…
⚡मालवण ता.२७-: देशभरातील गोभक्त, संत समाज व सजग नागरिकांच्या वतीने सुरू असलेल्या गो सन्मान आह्वान अभियान अंतर्गत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण निवेदन तहसीलदार, मालवण यांच्या मार्फत आज सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे भारतीय संविधानातील अनुच्छेद ४८ व ५१ अ (ग) च्या भावनेनुसार देशातील गोवंशाला “राष्ट्रमाता/राष्ट्रीय वारसा” असा संवैधानिक दर्जा देण्याची…
