Global Maharashtra Breaking News

कास श्री देवी माऊली वर्धापनदिन सोहळा उद्यापासून

तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन बांदा ता.२६-:* कास येथील श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन सोहळा २७ ते २९ मे दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व तीर्थप्रसाद, ११ वा. लघुरुद्र, तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी ६ वा. स्थानिकांचे…

Read More

जिल्हा परिषदेच्या ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेत समुपदेशनाचे प्रक्रिया पूर्ण ओरोस ता.२६-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील बदल्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या समुपदेशन प्रक्रियेत १५ प्रशासकीय, ४६ विनंती तर १२ आपसी अशा एकूण ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या या बदलीपात्र कर्मचाऱ्यां मध्ये अनेक कर्मचारी पाच वर्षाहून अधिक काळ जिल्हा परिषदेच्या जिल्हा संकुलात कार्यरत आहेत. अशा बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्याही बदल्या व्हाव्यात अशी…

Read More

महामार्ग चौपदरीकरणाचा टोल वसुली करण्यास आम.नितेश राणे यांचा विरोध

ओसरगाव येथे टोल सुरू करण्यावरून अधिकाऱ्यांना दिला इशारा *⚡कणकवली ता.२६-:* महामार्ग चौपदरीकरण आता प्रकल्पग्रस्त असलेल्या जनतेचे प्रश्न प्रथम सोडवा. त्यांची नुकसान भरपाई आधी द्या व महामार्ग चौपदरीकरणाची अर्धवट राहिलेली जी कामे आहेत ती प्रथम पूर्ण करा आणि मगच टोलवसुलीचा निर्णय घ्या. तोपर्यंत टोल वसुली करण्यास आमचा विरोध असेल. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपची नियोजन बैठक संपन्न…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१६ बूथ स्थापन करण्याचा निर्धार कुडाळ ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणारी मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा भाजपची कुडाळ येथे नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा संयोजक बंड्या सावंत यांच्या उपस्थितीत कुडाळ एमआयडीसी येथे पार…

Read More

कणकवली ओसरगाव टोल टोलनाक्यावर जिल्हावासीयांना सूट द्यावी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : उद्यापासून सुरू होणार टोलवसुली कणकवली ता.२६-:* राष्ट्रीय महामार्गावर कणकवली ओसरगाव इथं टोल नाका सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 27 मे पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असून यातून जिल्हावासीयांना सूट देण्यात यावी अस आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केल आहे. जिल्हावासियांना सुट न मिळाल्यास भाजपचा हिसका दाखवू…

Read More

टोलमाफी न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने टोलवसुली बंद करण्यार

हायवेची सर्व कामे मार्गी लागत नाही तोपर्यंत टोलवसुली सुरु होऊ देणार नाही;संदेश पारकर, सतिश सावंत यांचा इशारा *⚡कणकवली ता.२६-:* टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि जिल्ह्यातील महामार्गाची निलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका चालू करू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत कोकण पर्यटन विकास…

Read More

मनसे आपल्या पद्धतीने आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफीस भाग पाडेल

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्गमधील सर्व जनतेने पक्षभेद विसरून ही टोल वसुली बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोलमुक्ती मिळायलाच हवी ही आमची मागणी आहे .सर्व जनतेने एकत्रित येत पक्षभेद विसरून सर्व सहभागी न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने याबाबत आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफी मिळण्यास भाग पाडेल…

Read More

ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक

भाजपाचे आम. नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात कणकवली ता.२६-:* जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा  करून फसवणुकीचा  नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी घणाघातील टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली….

Read More

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे अमित सामंत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पाठपुरावा कणकवली ता.२६-:* नवीन कुर्ली गावातील राष्ट्रवादीच्या माध्यमातून विहिरीचा गाळ काढणे, स्ट्रीट लाईट रस्त्याची साफसफाई अशा विविध कामाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नारळ फोडून मारुती मंदिर नवीन शुभारंभ कुर्ली येथे करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा…

Read More

सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कथालेखक शरद काळे यांचे निधन

कणकवली ता.२६-:* कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, निष्ठावंत शिक्षक आणि खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शरद काळे ( 82) यांचे 26 मे रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोकणच्या साहित्य चळवळीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मूळ वाडा-पडेल येथील असलेले शरद काळे हे नोकरीच्या निमित्ताने खारेपाटण येथे आले आणि तिथेच स्थायिक…

Read More
You cannot copy content of this page