Headlines

Global Maharashtra Breaking News

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

वेंगुर्लेत जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात ठराव : सिंधुदुर्गातील वाहनांना जिल्हांतर्गत प्रवासासाठी पथकर आकारला जाऊ नये ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील वाहनांना पथकरातून सुट मिळावी जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात महत्वाचा ठराव समाजहित आणि व्यापारी तसेच ग्राहक हित जपणारे अनेक ठराव संमत घेण्यात आले. बेळगाव कारवार निप्पाणी हल्याळ, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी झालेल्या…

Read More

गंडवण्याचे प्रकार रोखण्यासाठी खबरदारीबरोबर पेट्रोलिंगवर भर द्या

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी केली चर्चा ⚡सावंतवाडी ता.३१-: शहरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोर्‍या तसेच ऑनलाइन पद्धतीने अनेकांना गंडवण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबर पेट्रोलिंगवर जास्त भर द्या तसेच जनजागृती मोहीम राबवा अशी विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांच्याजवळ केली. सावंतवाडी…

Read More

हस्तकलांमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

चंद्रशेखर सिंग : एसपीकेत दोन दिवशीय हस्तकला प्रदर्शन; सावंतवाडी राजघराण्याला हस्तकलेचा वारसा ⚡सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्गात कोणती हस्तकला विकसित करायची ते ठरवणे महत्त्वाचे आहे. 365 हस्तकला असून जिल्ह्यात सावंतवाडीची लाकडी खेळणी ही कला खुप प्रसिद्ध आहे. विविध हस्तकलांमधून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थी कलेकडे कसे वळतील यासाठी शासनाकडून बरेच प्रयत्न सुरू आहेत. कला असलेल्या विद्यार्थ्यांनी…

Read More

गोंधळी कलाकार उल्हास रणशुर यांचा मानपत्र देवून सन्मान

सिंधुदुर्गनगरी ता ३१मालवण येथे नुकताच संपन्न झालेल्या कला व संस्कृती संचानालय गोवा सरकार आणि कला पर्यटन आणि संस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र यांच्या संयुक्त कला नाट्यउत्सवात वराड येथील गोंधळी लोककलाकर श्री उल्हास विष्णू रणशुर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. श्री उल्हास विष्णू रानशुर हे हरहुन्नरी गोंधळी कलाकार…

Read More

जिल्हा परिषद क्रीडा महोत्सव उद्यापासून

सिंधुदुर्गनगरी ता ३०जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते द२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांघिक व वैयक्तिक प्रकारातील विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना महामारी मुळे गेली तीन वर्षे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन…

Read More

व्यापारी संघाचे मनाचे पुरस्कार वितरीत

अनिल सौदागर, मंदाकिनी सामंत झाल्या सन्मानित ⚡वेंगुर्ले ता.३१-: व्यापारी मेळाव्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन जेष्ठ मार्गदर्शक व व्यापारी अनिल सौदागर यांना गौरविण्यात आले. ते गेली ५० वर्ष व्यापारी महासंघात कार्यरत आहेत. तर कै.माई वरसकर स्मृती पुरस्कार नर्मदा कॅशूच्या मंदाकिनी सामंत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

Read More

पू.सरसंघचालक मा मोहन भागवत १ व २ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात…

⚡ओरोस ता.३१-: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पूजनीय मोहन भागवत हे दिनांक एक व दोन फेब्रुवारी ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. हा त्यांचा प्रवास संघटनात्मक कामासंदर्भात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये हा प्रवास असल्याने ते किल्ल्यालाही भेट देणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक पूजनीय मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनाअंतर्गत कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे येत…

Read More

न्हावेलीत गवारेड्यांकडून काजू बागायतीचे नुकसान

⚡बांदा ता.३१-: न्हावेली-गोळचेगावळ येथील काजू बागायती मध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास गव्यांच्या कळपाने बागायतदारांचे मोठे नुकसान केले. दहा ते पंधरा काजूची लागती कलमे भुईसपाट केल्याने अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बागायतदारांनी सांगितले. तसेच वनविभागाने अशा उच्छाद मांडणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली. ऐन काजू हंगामात रविवारी पहाटेच्या…

Read More

खामदेव नाका मडुरा-सातार्डा मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा

अन्यथा 15 फेब्रुवारी रोजी छेडणार बेमुदत उपोषण : मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांचा इशारा ⚡बांदा ता.३१-: खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) वाया शेर्ले-मडुरा-सातार्डा रस्त्याचे काम मंजूर आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. मंजूर काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याने सदर काम तात्काळ सुरू करावे अन्यथा 15 फेब्रुवारी…

Read More

शासनाने ई कंपनीचे धोरण जाहीर करावे

जिल्हा व्यापारी मेळाव्यात ललित गांधी यांचे आवाहन;बदल स्वीकारण्याचे व्यापाऱ्यांना केले आवाहन ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील व्यापारी कधीच दुकाने बंद ठेवत नाहीत. मात्र, मेळाव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवून व्यापारी एकतेची वज्रमूठ दाखवतो. कोरोना काळात ई कॉमर्स कंपनीने भरमसाठ कमाई केली. मात्र, ई कंपनीची पॉलिसी सरकारने आधी जाहीर करावी. महाराष्ट्र चेंबर्सने ज्या मागण्या केल्या त्या अर्थसंकल्पात मंजूर व्हाव्यात….

Read More
You cannot copy content of this page