संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
वेंगुर्लेत जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात ठराव : सिंधुदुर्गातील वाहनांना जिल्हांतर्गत प्रवासासाठी पथकर आकारला जाऊ नये ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील वाहनांना पथकरातून सुट मिळावी जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात महत्वाचा ठराव समाजहित आणि व्यापारी तसेच ग्राहक हित जपणारे अनेक ठराव संमत घेण्यात आले. बेळगाव कारवार निप्पाणी हल्याळ, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी झालेल्या…
