विकास संस्था या ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा:मनिष दळवी…
⚡वेंगुर्ला ता.१२-: ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा हा विकास संस्था आहेत आणि विकास संस्थेचा खरा कणा संस्था प्रतिनिधी असतात म्हणून खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडते आणि या सगळ्या मधून तुमच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.वेगुर्ला…
