Global Maharashtra Breaking News

मुंबईस्थित प्रसिध्द बुवा प्रकाश चिले यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१९-:ओटवणे तथा बावळाट परिसरातील प्रसिद्ध भजनी बुवा मुंबईस्थित प्रकाश गणपत चिले यांना संत परंपरेचा वारसा जतन करीत संगीत व भजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्य व योगदानाबद्दल डोंबिवलीवासियांच्यावतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकाश चिले यांनी भजन कलेची जोपासना करताना संगीतसेवेमधून संगीत क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले. तसेच त्यानी आपल्या भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना भजन क्षेत्रात…

Read More

चालकाचा ताबा सुटल्याने इनोवा कार पलटी…

मुंबई गोवा महामार्गवर इन्सुली कोठावळे बांध येथे घटना: अपघातात कोणालाही दुखापत नाही.. बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा महामार्गवर इन्सुली कोठावळे बांध येथे भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा मोटार रस्त्याच्या बाजूला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात काल (गुरुवारी) रात्री उशिरा झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. सदरची इनोव्हा कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जात होती.

Read More

मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध…

आशिष सुभेदार व सहकाऱ्यांची आक्रमक भूमिका: तात्काळ खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा.. सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात अखेर सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध केला याबाबत तात्काळ संबंधित प्रशासनाने योग्य ती…

Read More

कळसुलकर हायस्कूलचे विद्यार्थी छात्र सेनेतील प्रशिक्षणासाठी सज्ज…

या प्रशिक्षणासाठी हे विद्यार्थी सज्ज झाले असून पुढील तीन वर्ष या शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सेनेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, सहाय्यक शिक्षिका एस. यु. बांदलकर, एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस, सर्व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. यामध्ये १२ जेडब्ल्यू गर्ल्स कॅडेट व १५ जेडी बॉईज कॅडेट्स यांची ५८ एनसीसी महाराष्ट्र…

Read More

कणकवली येथे २२ रोजी उद्धवसेनेची बैठक…

⚡कणकवली ता.१९-: कणकवली विजय भवन येथे उद्धवसेनेची कणकवली तालुक्याची बैठक सोमवार, २२ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, युवा…

Read More

पेट्रोल वाहतूक करणाऱ्या कॅन्टर व अशोक लॅलेन्ट टेम्पो यांच्यात बावळट तिठा येथे अपघात…

टेम्पो चालक गंभीर जखमी ; उपजिल्हा रुग्णालयातजखमीला हलविले.. ⚡सावंतवाडी ता.१९-: गोव्याला मेडिकल साहित्य घेऊन जाणाऱ्या अशोक लॅलेन्ड टेम्पो व पेट्रोल वाहतूक करणारा आयशर कॅन्टरमध्ये दाणोली – बावळाट तिठा जवळ वळणावर भिषण अपघात झाला आहे. दरम्यान अशोक लॅलेन्ट टेम्पो मधील चालकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून गंभीर जखमी झाला. चालक आतच अडकून पडला असता सामाजिक सामाजिक…

Read More

आंबोली घाटात झाड कोसळले…

काही काळ वाहतूक ठप्प: ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर अखेर वाहतूक सुरळीत.. ⚡सावंतवाडी ता.१९-: येथील घाटात पुन्हा एकदा भले मोठे झाड कोसळून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प काही काळ ठप्प झाली.ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान नागरिकांनी साह्याने हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याबाबतची माहिती चराठा उपसरपंच अमित परब यांनी दिली.

Read More

कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले,अनेक ठिकाणी पूरस्थिती ; शेतीचे नुकसान…

रस्ते गेले पाण्याखाली ; वाहतूक ठप्प ; पोलीस प्रशासन सतर्क.. ⚡कणकवली ता.१९-: शहरालगत असलेल्या आशिये गावातील खालचीवाडी येथील भातशेतीत गड नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसले. तसेच गावचे ग्रामदैवत गांगोभैरी मंदिराकडे गडनदी फुटल्याने ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही वर्ष येथील ग्रामस्थांकडून नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाने…

Read More

मुसळधार पावसाने तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली…

बांदा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले:प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.. बांदा/प्रतिनिधीमुसळधार पावसाने तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली असून बांदा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवण्याची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बांदा परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रीच तेरेखोल नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने शहरातील आळवाडी…

Read More

वरवडे गावच्या सुपुत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड…

कणकवली : वरवडे गावचा सुपुत्र बॅडमिंटनपटू अथर्व सादये याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल अथर्व चा स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे च्या वतीने वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने शाल, पुष्पगुच्छ देत विशेष सत्कार करण्यात आला. अचित कदम यांच्या सौजन्याने अथर्व ला…

Read More
You cannot copy content of this page