यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा १० जानेवारीपासून…

⚡वेंगुर्ला ता.१२-: कलावलय वेंगुर्ला आयोजित व बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह कॅम्प-वेंगुर्ला येथे रोज सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहेत. फोटो – स्व.शशिकांत यरनाळकर

Read More

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत…

कणकवली : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी ते दाखल झाले आहेत.त्यांचे स्वागत कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी उमेदवार नितेश राणे यांनी केले.

Read More

माजी सैनिक संघटना वेर्ले यांचा मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.१२-: माजी सैनिक संघटना वेर्ले यांच्याकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. श्री. केसरकर यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहीलोत.‌ यावेळी देखील आमचा पाठिंबा त्यांना आहे‌. सैनिकांची गाव ही त्यांच्यासोबत आहे असे प्रतिपादन यावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आले. दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना माजी सैनिकांनी हा पाठिंबा…

Read More

चाकरमानी मतदारांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी…

कणकवली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बुधवार, २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र, कोकणातील अनेक मतदार मुंबई व इतर उपनगरामध्ये राहतात. सध्या नियमित सर्व रेल्वे गाड्या फुल्ल असून तात्काळ तिकीट मिळणेही दुरापास्त आहे. त्यामुळे चाकरमानी मतदारांना कोकणात मतदानाला जाता यावे, यासाठी १९ रोजी जादा विशेष रेल्वे…

Read More

राजन तेलींना पाडणार अन् वचपा काढणारच…

बाळा गावडे:शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत केला प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.१२-: उबाठा शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, तिकीट वाटप करताना डावललं गेलं. राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला…

Read More

आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच…

बांदिवडे गावामधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल:भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच.. ⚡मालवण ता.१२-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे.निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांचा…

Read More

प्रचारात व्यस्त तरीही अर्चना घारे पोचल्या मदतीला…

मांगेलीतील जळीत घराची केली पाहणी; प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने व्यक्त केला संताप… ⚡दोडामार्ग, ता.१२-: मंगेलितील एका घराला आग लागून जळाल्याचे कळताच त्याठिकाणी प्रशासना आधी अपक्ष उमेदवार अर्चना घारे जाऊन पोहोचल्या. आगीत जळालेल्या घराचे बरेच नुकसान झाले असून अद्याप प्रशासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याने अर्चना घारे यांनी संताप व्यक्त केला. शनिवारी घडलेल्या या घटनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले…

Read More

चांगल काम केलय, त्यामुळे यावेळचा माझा विजय भव्यदिव्य असेल…

दीपक केसरकरांचा विश्वास; मुद्दे नसल्यामुळे विरोधक नाहक टीका करत सुटलेत… वेंगुर्ले,ता.११: गेल्या पंधरा वर्षात मतदार संघासाठी केलेले काम तुमच्यासमोर आहे. मी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. त्यामुळे यावेळचा माझा विजय भव्यदिव्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान माझा मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची मी कायम…

Read More

बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई…

वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५७ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल:इन्सुली चेकपोस्टवर केली कारवाई.. ⚡बांदा ता.११-: बांदा पोलिसांनी बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५७ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाळेल येथे केलेल्या दोन कारवायांमध्ये कारमधील दोघेही संशयित चालक थरारक पाठलागा नंतर पळून जाण्यात यशस्वी झाले. इन्सुली…

Read More

नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांनी किनारपट्टीवरील जनतेला छळण्याचे काम केले…

परशुराम उपरकर:मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून दर्जा मिळाला.. ⚡मालवण ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील लोकांना छळण्याचे काम केलेले आहे. किनारपट्टीवरील हॉटेल व पर्यटन व्यावसायिक यांना यापूर्वी सीआरझेड मुळे दंड आकारण्याचा प्रयत्न चालू असताना शासनाने त्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. कोकण किनारपट्टी…

Read More
You cannot copy content of this page