गद्दारांनी कोकणाला गालबोट लावले…
शितल शेठ देवरुखकर:ज्या माणसाने स्वार्थासाठी निष्ठा विकली तो आपल्या पदाकडे तरी निष्ठेने कसा पाहणार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथली माणसे निष्ठावंत आहे. मात्र या बालेकिल्ल्याला काही गद्दारांनी गालबोट लावले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडी शक्तीने अशा गद्दारांना गाडून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन ठाकरे…
