गोपुरी आश्रमात जीवन शिक्षण शाळेचे उद्घाटन ; नितीन शेट्ये…
कणकवली : सद्यःस्थितीत समाज मूल्ये हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत आज लहान मुलांना नियमित शिक्षणाबरोबरच शाळाबाह्य शिक्षण देऊन त्यांच्या कलानुसार त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यात मूल्ये रुजविणे आवश्यक आहे. याकरिता गोपुरी आश्रमाने मांडलेला जीवन मूल्य शिक्षण शाळेचा प्रयोग महत्त्वाचा आहे. गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत ही बाब नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे,…
