कोरोना काळात वीज वितरणने अव्वाच्या सव्वा बिले लादल्याने जनतेच्या खिशाला कात्री…..
मंगेश तळवणेकर यांचा सवाल ð«सावंतवाडी दि.१९-: कोरोना काळात सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त असताना वीज वितरण महामंडळाने सर्वसामान्य जनतेवर अव्वाच्या सव्वा वाढीव बिले लादुन खिशाला कात्री लावली आहे. कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल…
