रेमडेसिव्हिर, ऑक्सीजन तुटवडा: मात्र सत्ताधारी-विरोधकांत श्रेयवाद…
नागरिकांनी कोरोना नियम पाळून काळजी घ्यावी-: परशुराम उपरकर *ð«कणकवली दि.२९-:* सध्या राज्यामध्ये रेमडेसिविर आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे शेकडो माणसे मरत असताना राज्याचा सत्ताधारी व विरोधी पक्ष श्रेयासाठी भांडत आहेत. यातून नागरिकांचे जीव वाचवणे व त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येऊन प्रयत्न करण्याऐवजी लसीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा लसीचा तुटवडा व ज्येष्ठांसाठी करिता हेलपाटे मारायला लावत आहेत….
