घागरी रस्त्यावर ठेवत पुनर्वसन मंत्र्याचा देवबाग येथील नागरिकांनी अडवला रस्ता
मालवण (प्रतिनिधी) तौक्ते चक्रीवादळामुळे देवबागमधील विहिरींचे पाणी खारे होऊन आठवड्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना देवबागच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांच्या ताफ्या समोर एका ग्रामस्थाने पाण्याच्या रिकामी घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी गाडीतून…
