आंबोलीतील विजेच्या समस्या त्वरित सोडवा…
ग्रामस्थांची अभियंतांकडे मागणी; हॉटेल व्यवसायिकांना देखील बसतोय मोठा फटका.. ⚡आंबोली ता.०४-: आंबोली भागात वारंवार वीज खंडित होत असून भौगोलिक दृष्ट्या विचार करता आंबोलीत दिवस रात्र काळोख असतो, त्यामध्ये घरामध्ये वावरताना सुद्धा वृद्ध व रुग्ण लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे तात्काळ आंबोली विभागातील विजेच्या समस्या सोडवा अशी मागणी आज आंबोली ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील…
