महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये …
मंत्री दीपक केसरकर यांनी सुनावले खडे बोल:आमदार नितेश राणेंच्या मागणीची दखल घेत महायुती धर्म पाळण्याचा दिला संदेश.. ⚡कणकवली ता.११-: प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. कोणी वाह्यात बोलू नये,वागू नये.महायुती म्हणून आपण राज्यात जनतेचे हित जोपासत आहोत याची जाणीव ठेवा. महायुतीचा धर्म जो व्यक्ती पाळत नसेल अशा व्यक्तीला एक मिनिट सुद्धा त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही….
