पावसाळ्यात मायनिंग बंदच असते, जिल्हाधिकाऱ्यांनी मग बंद काय केले…?
युवा पिढीकडे अपुगांजा सापडणे चिंताजनक;डॉ जयेंद्र परुळेकर *⚡सावंतवाडी ता.०७-:* पावसाळ्याच्या कालावधीत कळणे येथील मायणी बंदच असते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कळणे येथील मायनिंग बंद करण्यात आली हे येथील लोकांची दिशाभूल करण्या सारखे आहे असे मत डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडले. तसेच ते बोलताना पुढे म्हणाले कळणे येथील खाण कायमची बंद करा व डिस्ट्रिक मायनिंग ऑफिसर्सची…
