कोळंब पुलाखालील मातीचा भराव काढण्याच्या मागणीसाठी २२ रोजी खाडीत उतरून आंदोलन
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कोळंब खाडीतील मच्छीमारांनी दिला इशारा *⚡मालवण ता.१८-:* कोळंब पुलाच्या कामासाठी ६ कोटी ३४ लाख ५४ हजार एवढा निधी खर्च करूनही पुलाचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून कामाच्या वेळी ठेकेदाराकडून पुलाच्या खाली कोळंब खाडीपात्रात टाकण्यात आलेला मातीचा भराव अद्यापही काढलेला नाही. यामुळे खाडीपात्रातील मासेमारीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे . या भरावामुळे पाण्याचा…
