आयुष्य सुखी व समाधानी बनवायचे असले उद्योग क्षेत्राकडे वळावे !
कणकवलीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन कणकवली 21 मे (प्रतिनिधी)– उद्योग क्षेत्रात प्रगतीची संधी आहे या संधीचा लाभ कोकणातील तरुण तरुणींसह नवउद्योजकांनी घेतला पाहिजे . उद्योगांची वृद्धी करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उद्योग क्षेत्रात कोकणचा दबदबा निर्माण करावा . तरुण तरुणींना आपले स्वप्न महत्वाकांक्षा पूर्ण करत स्वतःचे आयुष्य सुखी व समाधानी बनवायचे…
