कोकणात पिकांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारच दुर्लक्ष…
रुपेश राऊळ यांचा आरोप:भाजप-शिंदे सरकारचे कोकणावरील प्रेम बेगडी असल्याचे यातून उघड झालय.. ⚡सावंतवाडी ता.२९-: यंदाच्या हंगामात पूर्व-पावसाने, अवकाळी पावसाने आणि अनियमित पर्जन्यमानाने पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही, राज्य सरकारने नुकसान भरपाई देताना कोकणातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे, अशी जोरदार टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. भाजप-शिंदे सरकारचे कोकणावरील प्रेम…
