कुडाळ बसस्थानकावरील आकर्षक घड्याळामुळे कुडाळच्या सौंदर्यात भर

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा *💫कुडाळ दि.१९-:* पूर्वी नगरपंचायत इमारतींवर घड्याळ बसविण्यात येत होती. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडायची. मात्र नंतरच्या काळात नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपंचायत इमारतींवर घड्याळे लुप्त झाली. मात्र कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हि संकल्पना पुनर्जिवित केली आहे.त्यांनी कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानक इमारतीसाठी निधी मंजूर करून इमारतीच्या प्लॅनमध्ये दर्शनी भागावर…

Read More

मळगाव-भूतनाथ जत्रोत्सव आज

मळगाव-सोनुर्ली गावचे दशावतारी कलाकार सादर संयुक्त नाट्यप्रयोग *💫सावंतवाडी दि.१९-:* मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत….

Read More

निबंध स्पर्धेत मानसी कळणेकर तर चित्रकला स्पर्धेत मंथन गवस प्रथम

*💫दोडामार्ग दि.१९-:* लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग व सिंधु साहित्य संघ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे… चित्रकला स्पर्धा प्रथम-मंथन तुकाराम गवस(शिरंगे पुर्नवसन) द्वितीय-यशवंत अविनाश भुजबळ(सासोली केंद्रशाळा) तृतीय-समृध्दी सुर्याजी गवस(मांगेली कुसगेवाडी) उत्तेजनार्थ प्रणाली नवनाथ गवस,रिया शांताराम गवस,स्नेहल केशव पाटील. स्पर्धेचे…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत पाठवल्यास उग्र आंदोलन…

भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन देत दिला इशारा *💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी आगारातून चालक, वाहक व कर्मचारी असे २० जण मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समजताच शहर भाजपच्या वतीने आज सावंतवाडी आगर प्रमुख वैभव पडोळे यांची भेट घेत कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवू नये यासाठी निवेदन देण्यात…

Read More

रोणापालमध्ये दीड हेक्टर जमिनीवर मीरची, चवळी, भुईमूग लागवड

बंधारा बनला शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन *💫बांदा दि.१९-:* अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटात झालेले शेतीचे नुकसान पाहून खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने पावसाचे पाणी अडवून शेती तयार करण्यात बळीराजा मग्न आहे. रोणापाल रायचे वाकड येथे कलमाच्या ओहोळावर लघुपाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या 768 हजार घनमीटर पाण्याची क्षमता असलेल्या बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालून शेतकऱ्यांनी दीड हेक्टर जमिनीवर मिरची, चवळी,…

Read More

नांदगाव येथील साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी सोडले.

प्रांताधिकारी यांनी दिलं लेखी पत्र *💫कणकवली दि.१९-:* महामार्ग ठेकेदार व प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत नांदगाव येथील रोहन नलावडे आणि कुटुंबिय यांनी केलेले साखळी उपोषण शुक्रवारी तिसर्या दिवशी मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी 23 डिसेंबरला सदरच्या जागेची पुन्हा मोजणी करण्यात येईल असे लेखी दिल्याने हे उपोषण सरबत पिउन थांबविण्यात आले. अनधिकृत माती उत्खनन, अनधिकृत वृक्षतोड…

Read More

गावोगावी एसटी नसल्यानेच विद्यार्थ्यांची शाळेतील संख्या घटली

माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची शिक्षण समिती सभेत माहिती सिंधूदुर्गनगरी ता १८ जिल्ह्यात २४७ पैकी २०४ शाळा सुरु झाल्या आहेत. ही टक्केवारी ८० एवढी आहे. मात्र, एकूण ४२ हजार ४२४ मुलांपैकी १२ हजार ७६७ मुलेच शाळेत दाखल झाली आहेत. एकूण ३२ टक्के मुले शाळेत येत आहेत. मुलांची टक्केवारी गावोगावी एसटी नसल्याने वाढत नाही, अशी माहिती…

Read More

जिल्हा परिषदेतर्फे दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत…

*११० दुर्धर आजारी रुग्णांना करण्यात आली मदत सिंधुदुर्गनगरी ता१८ जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत योजनेअंतर्गत आतापर्यंत ११० दुर्धर आजारी रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी १२ लाख ४० हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य समिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

वॉटर स्पोर्टस सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

खा.विनायक राऊत,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश *💫मालवण दि.१८-:* बंदर विभागाच्या काही नियम अटींमुळे बंद करण्यात आलेले वॉटरस्पोर्ट खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक आ. दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरु करण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील वॉटर स्पोटर्सच्या SOP ला मंजुरी…

Read More

विद्युत स्पार्किंगमुळे चिंदर सडेवाडीत कलम बागेला आग लागून नुकसान…

*💫मालवण-:* वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या विद्युत स्पर्किंगमुळे चिंदर सडेवाडी येथील जत्रेच्या वडा नजीक असलेल्या सागर उत्तम गोलतकर यांच्या आंबा कलम बागेस आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत सुमारे शंभर हापुस आंबा कलमे आणि पन्नासहून अधिक काजू कलमे जळून सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याने लगतच्या…

Read More
You cannot copy content of this page