स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्याची मनीष दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही…
राजबा सावंत यांचा प्रथमेश तेलींना प्रत्युत्तर:उगाच या भागात ढवळाढवळ करू नये; अन्यथा सायमन गो बॅक” नारा द्यावा लागेल.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: ज्या प्रथमेश तेलींना स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्याची दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही असा पलटवार होडावडे उपसरपंच राजबा सावंत यांनी केला आहे.दरम्यान बाहेरून येऊन या भागात राजकीय ढवळाढवळ करण्याची गरज नाही . पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते,…
