Global Maharashtra Breaking News

डिजिटल युवा फोरमच्या पोर्टलवर कोरोना स्थितीची माहिती

बेड, ऑक्सीजन, कोविड सेंटर याची मिळतेय माहिती;मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते झाला शुभारंभ *💫वेंगुर्ले दि.२१-:* युवा फोरम भारत संघटने तर्फे कोरोना काळात लोकांना सरकारी दवाखान्यात होणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा व गैरसोय यामुळे सामान्य लोकांचे हाल होत व मनस्ताप सहन करावा लागत आहे . या वर उपाय म्हणून लोकांना सुखकर व्हावे या साठी एक डिजिटल युवा फोरम मार्फत…

Read More

निरवडे माळकरवाडीत घुसली माती

ग्रामस्थ आक्रमक:भाजपच्या विशाल परब यांचे न्याय मिळवून देण्याचे आश्वासन *💫सावंतवाडी,दि.२१-:* निरवडे-माळकरवाडी येथे अनधिकृत करण्यात आलेल्या उत्खननातील माती बाजूच्या शेतात घुसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन या प्रकरणात मध्यस्थी केली असून, याबाबत येत्या दोन दिवसात…

Read More

निवती दौऱ्यात असतानाही मुख्यमंत्री आले नाहीत

मच्छिमार, बाधितांचा भ्रमनिरास बाळू देसाई यांचा आरोप *💫वेंगुर्ले दि.२१-:* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासकीय दौऱ्यात वेंगुर्ले तालुक्यातील निवती किनारपट्टीला भेटीचा नियोजित कार्यक्रम असुनही चिपी विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरुन त्यांनी थेट मालवण गाठले. त्यामुळे वेंगुर्ले वासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री वेंगुर्ले तालुक्यातील निवती भागात येणार म्हणून मच्छिमार बांधव उत्सुकतेने वाट पाहत होते. कारण मुख्यमंत्री आले तर नुकसानीची…

Read More

केंद्राच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राज्य शासनाने कोकणाला सढळ मदत करावी

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे मत *💫कुडाळ, दि.२१-:* कोकणाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका मोठया प्रमाणात बसला आहे. केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा राज्य सरकारने कोकणवासीयांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री आठवले हे आज एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले…

Read More

सर्वाधिक नुकसान होवूनही देवगड, वैभववाडीत मुख्यमंत्री नाहीत

मुख्यमंत्र्यांनी ५६ हजार मतदारांचा अपमान केला आहे;आ नितेश राणेंची मुख्यमंत्री दौऱ्यावरुन टिका *💫कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्गात सर्वाधिक नुकसान झाले देवगड आणि वैभववाडी तालुक्यात. विधानसभा निवडणुकीत 56 हजार मते शिवसेनेला कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात मिळाली. मात्र 3 तासांसाठी पर्यटक म्हणून आलेल्या मुख्यमंत्र्यांना 56 हजार मते देणाऱ्या देवगड आणि वैभववाडी तालुक्यात जावेसे वाटले नाही. तेथील मच्छीमार, आंबा बागायतदारांचे…

Read More

नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे;भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ बाबतही घेतला आढावा_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.२-:* तौक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. चिपी विमानतळ येथे…

Read More

तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मदत देणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री…

Read More

कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले रविवारी जिल्हा दौऱ्यावर

जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२१-:* जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे कोकण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते रविवारी २३ मे रोजी सिंधुदुर्ग ची पाहणी करणार आहेत. यावेळी ते देवगड, मालवण, वेंगुर्ला किनारपट्टी भागाची पाहणी करणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख आणि जिल्हा सरचिटणीस…

Read More

मुख्यमंत्री कोकणात येवून गेले तेवढा वेळ आंघोळीला लागतो

भाजपच्या नीलेश राणेंची खोचक टिका *💫सिंधुदुर्ग दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जितक्या वेळासाठी कोकणात आले. तेवढा वेळ फक्त माणूस आंघोळीला घेतो. असा जोरदार टोला माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी ते आले पण न पाहताच निघून गेले असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी फक्त एकाच ठिकाणी फेरफटका मारला…

Read More

मग मुख्यमंत्री केवळ दोनच जिल्ह्याच्या दौऱ्यावर का ?

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना प्रश्न *💫देवगड.दि.२१-;* पंतप्रधान केवळ गुजरातला गेले अशी टीका करून शिवसेना व महाविकास आघाडीची नेतेमंडळी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र राज्यात चक्रीवादळाने सर्वत्र नुकसान झाले असताना मुख्यमंत्री राज्यात केवळ सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दाेनच जिल्ह्याचा दौऱ्यावर का येत आहेत असा पलटवार विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र…

Read More
You cannot copy content of this page