इन्सुलीची विद्यार्थिनी कु. रेश्मा पालव ९९.४० टक्के गुण मिळवीत सावंतवाडी तालुक्यात प्रथम…!

⚡बांदा ता.१३-: विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीची विद्यार्थिनी कु. रेश्मा संदेश पालव हिने ९९.४० टक्के गुण मिळवीत प्रशालेत आणि सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या यशामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. इन्सुली सारख्या ग्रामीण भागातील ही विद्यार्थिनीं असुन कोणताही ज्यादा क्लास न घेता केवळ शाळेत मिळणाऱ्या अभ्यासातूनच तिने हे…

Read More

सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा होणार गौरव…

सीताराम गावडे:यशस्वी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.. ⚡सावंतवाडी ता.१३-:दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या मराठा मुला मुलींना ७० टक्के च्या वर गुण मिळाले आहेत अशा मराठा समाजातील मुलांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे व ज्या मराठा मुला मुलींना ९० टक्क्याच्या वर गुण मिळाले आहेत अशा मुलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तरी सिंधुदुर्ग…

Read More

सावंतवाडी सेंट्रल इंग्लिश स्कूलचा १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी शैक्षणिक वर्ष २०२ ४ – २५ एस् . एस् . सी परिक्षेत प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली .त्यामध्येप्रथम क्रमांक: कुमारी. जिया बशीर शेख 97 .80 %द्वितीय क्रमांक: कुमारी ख़ुशी संतोष गवस 95.80 %तृतीय क्रमांक…

Read More

वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी ५०० कोटी बजेटमध्ये तरतूद असूनही खर्च केले गेले नाही हे दुर्दैव…

सुरेश प्रभू:कोकण रेल्वेकडे होणार दुर्लक्ष अयोग्य.. सावंतवाडी : वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी ५०० कोटी बजेटमध्ये तरतूद असूनही खर्च केले गेले नाही हे दुर्दैव आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिल्यानं कोकण रेल्वे झाली. अन्यथा, ती झाली नसती. त्यामुळे माझा यासाठी प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब मी घालेन. कोकण रेल्वेकडे होणार…

Read More

सावंतवाडीत माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन…

सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी अर्बन बँकेचे विलीनीकरण टीजेएसबीत झाले असून दर्जेदार सेवा सावंतवाडीत मिळणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर टीजेएसबी सहकारी बँकेचे…

Read More

आंबोली-वेंगुर्ला महामार्गावरील सुरक्षिततेसाठी गतिरोधक वेगमर्यादा व फलक लावा…

सौ. सावित्री पालेकर: राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर.. आंबोली आंबोली-वेंगुर्ला या महामार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांचा आणि वाहतूक गतीचा विचार करता रस्त्यावर गतिरोधक (रबर स्ट्रिप) आणि वेगमर्यादा दर्शविणारे फलक बसविण्याची मागणी आंबोलीच्या सरपंच सौ. सावीत्री पालकर यांनी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंबोली…

Read More

आंबोली सैनिक स्कूलचा शंभर टक्के निकाल…

⚡आंबोली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सैनिक स्कूलने यंदाही मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे. सलग 17 वर्षे सातत्याने शंभर टक्के निकाल देणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक घडामोडीतून भविष्य घडविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. भारतीय सैन्यसेवा, संरक्षण क्षेत्र, तसेच विज्ञान आणि…

Read More

आरवलीमध्ये जलजीवनची कामे अर्धवट…

वेंगुर्ला प्रतिनिधी- आरवली गावात जलजीवन योजनेंतर्गत मंजूर असलेली कामे सद्यस्थितीत अर्धवट स्थितीत असून, बंदावस्थेत आहेत. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सहका-यांसमवेत १५ मे रोजी एक दिवसाचे लाक्षिणक उपोषण छेडणार असल्याचा इशारा आरवलीचे माजी सरपंच मयुर आरोलकर यांनी दिला आहे. फोटो – मयुर…

Read More

ओझर विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के…

मालवण दि प्रतिनिधीकांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा यावर्षीही शंभर टक्के निकाल लागला आहे. या शाळेतून भूमिका सदानंद कोचरेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर संचिता संदेश परब (८९. ८० टक्के) द्वितीय क्रमांक आणि कुमार राज…

Read More

कणकवली विद्यामंदिर प्रशालेचा ९८.९७% टक्के निकाल…

कणकवली : नुकताच इयत्ता दहावीचा ssc परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कणकवली विद्यामंदिर हायस्कूल चा निकाल ९८.९७% टक्के लागला आहे. यामध्ये . विधी विरेंद्र चिंदरकर ९९.४०% व धृव आनंद तेंडुलकर ९९.४०% गुणांनी प्रथम अथर्व परशुराम कोचरेकर ९८.६०% गुण मिळवून द्वितीय आला आहे. तर कु. देवश्री गुरुनाथ वालावलकर ९८.२०% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त…

Read More
You cannot copy content of this page