नेरुर देसाईवाडा येथे भीषण आग…
लाखोंचे नुकसान:शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;बाबू देसाई यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील नेरुर देसाईवाडा येथील काजू बागायतदार बाबा देसाई, तातू देसाई, दत्ता देसाई आणि पद्मनाभ ठाकुर यांच्या काजू कलमांना २१ मार्च रोजी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात बाबा देसाई यांचा मांगर जळून खाक झाला. यात त्यांचे साधारण ७ लाखाचे नुकसान…
